Homeताज्या बातम्यायूपीएससी' परीक्षेत प्रेरणा खवळेचे दैदीप्यमान यश; 'आर्टी'चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून...

यूपीएससी’ परीक्षेत प्रेरणा खवळेचे दैदीप्यमान यश; ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून गौरव

‘यूपीएससी’ परीक्षेत प्रेरणा खवळेचे दैदीप्यमान यश;
‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून गौरव

मुंबई, ता. ६ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नाशिकच्या प्रेरणा कैलास खवळे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देदीप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिचे ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या वतीने तिच्या यशाचा गौरव करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये ‘नागरी सेवा’ मुख्य परीक्षा घेण्यात आली होती, तर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून या निकालात नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने ९१३ वा रॅंक पटकावून प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.

*’आर्टी’चे पाठबळ*
प्रेरणा ही मातंग समाजातील असून तिने मिळवलेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अनुसूचित जातीतील, विशेषतः मातंग समाजातील उमेदवारांना यूपीएससी मुलाखतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. प्रेरणाला देखील या योजनेचा लाभ मिळाला, ज्यामुळे तिच्या मुलाखतीच्या तयारीतील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत झाली.

*कोट:*
“अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रेरणाने मिळवलेले यश हे तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे फळ आहे. आर्टीच्या माध्यमातून युपीएससीची तयारी करण्यासाठी उमेदवारांना दिल्ली येथील नामांकीत संस्थेत पाठवले जाते. तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आर्टीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होण्यास प्रोत्साहण मिळते,”

– *सुनील वारे, व्यवस्थापकीय संचालक*, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

UAE मध्ये अडकलेली दोन कुटुंबे घरी जाण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतात. पुणे बातम्या

पुणे: युएईमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अडकलेल्या आणि त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी हताश झालेल्या, एका भारतीय कुटुंबाला स्वतंत्रपणे परत जाण्यास भाग पाडले जात आहे, तर दुसरे...

पाणी आणि रस्त्याच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत गोंधळ. पुणे बातम्या

नाशिक : शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि जुन्या गटारांच्या पायाभूत सुविधांबाबत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केल्याने शुक्रवारी झालेल्या नाशिक महापालिकेच्या...

विधानसभेत रस्ते प्रकल्पांच्या संथ गतीवर आ. पुणे बातम्या

पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे (सपा) आमदार बापू पठारे यांनी गुरुवारी विधानसभेत पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि रिंगरोड...

मालमत्तेच्या वादातून वृद्ध नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

पुणे : मालमत्तेच्या वादातून आपल्या ७५ वर्षीय नातेवाईकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी बुधवारी दोन पुरुष आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुणे शहरापासून...

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे.

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी बेंगळुरू : मुलांमध्ये वाढत...

UAE मध्ये अडकलेली दोन कुटुंबे घरी जाण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतात. पुणे बातम्या

पुणे: युएईमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अडकलेल्या आणि त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी हताश झालेल्या, एका भारतीय कुटुंबाला स्वतंत्रपणे परत जाण्यास भाग पाडले जात आहे, तर दुसरे...

पाणी आणि रस्त्याच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत गोंधळ. पुणे बातम्या

नाशिक : शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि जुन्या गटारांच्या पायाभूत सुविधांबाबत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केल्याने शुक्रवारी झालेल्या नाशिक महापालिकेच्या...

विधानसभेत रस्ते प्रकल्पांच्या संथ गतीवर आ. पुणे बातम्या

पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे (सपा) आमदार बापू पठारे यांनी गुरुवारी विधानसभेत पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि रिंगरोड...

मालमत्तेच्या वादातून वृद्ध नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

पुणे : मालमत्तेच्या वादातून आपल्या ७५ वर्षीय नातेवाईकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी बुधवारी दोन पुरुष आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुणे शहरापासून...

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे.

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी बेंगळुरू : मुलांमध्ये वाढत...
error: Content is protected !!