Homeताज्या बातम्यानिलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. प्रामुख्याने गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट चार आणि सायबरचे पोलीस अधिकारी, कर्मचारी शोध घेत होते. निलेश चव्हाण हा नेपाळ भारत सीमेवरून वीस किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली होती. सायबर पोलिसांच्या च्या मदतीने पिंपरी- चिंचवड पोलीस तिथपर्यंत पोहोचले. निलेश चव्हाण हा भारतीय मोबाईल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता. यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झालं होतं. निलेश चव्हाण नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथलं इंटरनेट वापरत असे. अखेर सायबरच्या मदतीने पिंपरी- चिंचवड पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. तो एकटाच राहत होता. परंतु, नेपाळमधील सिम कार्डद्वारे तो कुणाच्या संपर्कात होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

वैष्णवी हगवणे यांचं दहा वर्षाच बाळ त्याच्याकडे होत. हे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील सदस्यांना निलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावलं होतं. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर याबाबत पोलिसांनी आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत वैष्णवीच बाळ कस्पटे कुटुंबाच्या स्वाधीन केलं होतं. तेव्हा देखील अनोळखी व्यक्तीने ते बाळ रस्त्यावर कस्पटे कुटुंबाला दिलं होतं.

वारजेसह बावधन पोलिसात देखील निलेश चव्हाण विरोधात तक्रार देण्यात आली होती. पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून पुणे पोलिसांना निलेश चव्हाणला स्वाधीन केला जाऊ शकतं. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाण यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे स्पष्ट होणार आहे. नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांचं कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कंपनीचे 23 लॅपटॉप चोरल्याप्रकरणी आयटी विश्लेषक अटक | पुणे बातम्या

पुणे : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी चाकण एमआयडीसीतील एका बहुराष्ट्रीय फूड पॅकेजिंग फर्मच्या आयटी विश्लेषकाला गेल्या दोन वर्षांत कंपनीचे 8 लाख रुपये किमतीचे...

PCMC ने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली, 40 दिवसांत 300 हून अधिक बेकायदा बांधकामे...

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती दिली आहे, काही दिवसांतच पालिका अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेसाठी कारवाई करून पावसाळ्यापूर्वी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या...

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाच्या प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले. पुणे बातम्या

पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

पुणे पोलिसांनी 5 वर्षांत 130 बांगलादेशींना हद्दपार केले पुणे बातम्या

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो. पुणे बातम्या

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

कंपनीचे 23 लॅपटॉप चोरल्याप्रकरणी आयटी विश्लेषक अटक | पुणे बातम्या

पुणे : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी चाकण एमआयडीसीतील एका बहुराष्ट्रीय फूड पॅकेजिंग फर्मच्या आयटी विश्लेषकाला गेल्या दोन वर्षांत कंपनीचे 8 लाख रुपये किमतीचे...

PCMC ने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली, 40 दिवसांत 300 हून अधिक बेकायदा बांधकामे...

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती दिली आहे, काही दिवसांतच पालिका अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेसाठी कारवाई करून पावसाळ्यापूर्वी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या...

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाच्या प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले. पुणे बातम्या

पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

पुणे पोलिसांनी 5 वर्षांत 130 बांगलादेशींना हद्दपार केले पुणे बातम्या

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो. पुणे बातम्या

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...
error: Content is protected !!