Homeताज्या बातम्यानगर मनमाड राज्य मार्गाने घेतला आणखी एका तरुणा चा बळी

नगर मनमाड राज्य मार्गाने घेतला आणखी एका तरुणा चा बळी

नगर मनमाड राज्य मार्गाने घेतला आणखी एका तरुणा चा बळी

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज संपादक शिवाजी दवणे 9730170965
राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर आज दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तीस वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
असलम बशीर सय्यद हा ३१ वर्षीय विवाहित तरुण राहुरी शहरातील तनपूरेवाडी रोड, महाल टेकडी येथील रहिवाशी असून तो सध्या राहुरी फॅक्टरी येथे राहत होता. तो विद्यापीठ येथील एका फळ विक्रेत्याकडे चालक म्हणून काम करत होता. असलम सय्यद हा आज दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी येथुन विद्यापीठकडे त्याच्या वाहनावर जात होता. त्यावेळी राहुरी शहर हद्दीतील सुतगिरणी परिसरात असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत असलम सय्यद याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. रवींद्र देवगीरे यांनी त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी त्याला तपासुन उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले यांनी पंचनामा केल्या नंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार अयुब पठाण, इस्माईल सय्यद, रफिक शेख, रियाज देशमुख, सलिम शेख, अमजद पठाण, दिपक रकटे, इम्रान खान आदिसह अनेकजण उपस्थित होते.
असलम सय्यद याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे त्याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नगर मनमाड राज्य महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याचे अत्यंत धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल. पुणे बातम्या

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात. पुणे बातम्या

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे...

पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

हिंजवडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत असल्याने ढिगाऱ्यामुळे मुळा प्रवाहात अडथळे येत आहेत. पुणे...

पुणे: पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून असलेल्या हिंजवडीवासीयांनी हिंजवडी-वाकड पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामाचा ढिगारा टाकल्याने आणि अडथळ्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला...

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल. पुणे बातम्या

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात. पुणे बातम्या

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे...

पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

हिंजवडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत असल्याने ढिगाऱ्यामुळे मुळा प्रवाहात अडथळे येत आहेत. पुणे...

पुणे: पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून असलेल्या हिंजवडीवासीयांनी हिंजवडी-वाकड पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामाचा ढिगारा टाकल्याने आणि अडथळ्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला...
error: Content is protected !!