नगर मनमाड रस्त्यावर घेतला आणखी एकाचा बळी
सागर रंधवे नामक 25 वर्षीय युवकाचा वांबोरी फाटा येथे अपघाती निधन
अगस्त खांडगाव पाथर्डी येथील रहिवासी असलेल्या युवकाचा अहिल्यानगर मनमाड रोड ला वांबोरी फाट्या नजीक अपघात
अजून किती निष्पाप व्यक्तींचा बळी घेणार हा अहिल्यानगर मनमाड रस्ता
सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, सामान्य व्यक्ती आपणास मतदानाद्वारे तेवढा अधिकार देतात आणि आपण दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत आतापर्यंत अनेकांचे बळी अहिल्यानगर मनमाड रस्त्याला गेलेली आहेत.
यामध्ये मयत झालेल्या व्यक्तींचा काय दोष❓
याला कारणीभूत सरकार की इतर❓

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























